बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label Motivational Marathi Sms. Show all posts
Showing posts with label Motivational Marathi Sms. Show all posts

तुमच success तुम्ही ठरवा

||यशस्वी होण्यासाठी दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे||



      



  आंधळा माणूस एका मंदिरात गेला,
मंदिरात दर्शन घेत असलेले
लोक त्याला बघून म्हणाले,
दर्शनाला आलाय देवाला
 बघु शकणार का?
    आंधळा म्हणाला,
"काय फरक पडतोय माझा"
देव तर मला पाहतोय ना...

"दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे"




  काचेला पारा लावला की,
  आरसा तयार होतो. पण.
  लोकांना आरसा दाखवला की,
  त्यांचा पारा चढतो.
  "आरसा तोच असतो"
  फक्त त्यात हसत पाहिले की,
  आपण आनंदी दिसतो,
  आणि रडत पाहिले की,
  आपण दु:खी दिसतो.
  तसेच जीवन ही तेच असतं,
  फक्त त्याच्याकडे आपला
  पहाण्याचा दृष्टीकोन त्याला
  आनंदी किंवा दु:खी बनवतो.
  म्हणुन. दृष्टीकोन महत्वाचा आहे.
---------------------------------------





         छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही...
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते...
कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात...
पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.
---------------------


जिभेचं वजन
 खुप कमी असतं..
पण तिचा तोल सांभाळणं
 खुप कमी लोकांना जमतं.  
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....
हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
_______________________________ 

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.
----------------------------------------

शुभ सकाळ । GOOD MORNING |
WISH YOU A ROCKING DAY



Motivational Sms, Motivational Marathi Sms



पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण
गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,"सुस्वागतम"....आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,"कुत्र्यांपासून" सावधान...! आवडले तर आवश्य शेअर करा.

___________________________

ख़्वाहिशों से नहीं गिरते हैं फूल झोली में,

अपने कर्मों  की शाख को हिलाना होगा।

उजाला नहीं होगा कभी अन्धेरे को कोसने से,

अपने हिस्से का दिया ख़ुद ही जलाना होगा ।
______________________________________

नेहमीच नसतं अचूक कुणी,
घड्याळ देखील चुकतं राव.
जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता
निसटून जातो हातून डाव.


पडत जातात उलटे फासे
घरासोबत फिरतात वासे,
अश्या वेळी मोडू नये
धीर कधी सोडू नये.


नशिबाच्या नावानेही
उगीच बोटं मोडू नये.
भरवश्याचे  करतात दावे,
आठवू नये त्यांची नावे.


सगळी दारं मिटतात तेव्हा
आपणच आपला मित्र व्हावे...
मग अचूक दिसते वाट,
बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत
झेलता येते प्रत्येक लाट,
ज्याला हे जमलं त्याला
सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी
वाट सोडून वाहतील वारे,
म्हणून म्हणतो इतकं तरी
फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार,
स्वतःत शोधून पहा.…!

________________________

दो मशहूर शायरों के अपने-अपने अंदाज…

पहले मिर्ज़ा गालिब :-
- “उड़ने दे इन परिंदों को आज़ाद फिजां में ‘गालिब’
जो तेरे अपने होंगे वो लौट आएँगे…

शायर इकबाल का उत्तर :-
- “ना रख उम्मीद-ए-वफ़ा किसी परिंदे से …
जब पर निकल आते हैं …
तो अपने भी आशियाना भूल जाते हैं…
_______________

What is the difference between
I like you
I love you.

Beautifully answered by
Buddha:

Buddha's answer was so simple:
"When u like a flower, u just pluck it.  But when u love a flower, u water it daily..!

One who understand this , understands life ..
___________________

open आणि close तसे दोन भिन्न शब्द आहेत...

पण गंमत अशी कि आपण open त्याच्याजवळच होतो जे आपल्याला खूप close असतात ..

____________________

काही भाव बोलून जातात,तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो...
ओली हवा धूंद करते,ती साद नुसत्या हवेत नसते...
काही नाती ओढ लावतात,ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते...
प्रत्येक नाते प्रेमाचे हवे अशी काहीच गरज नसते,
तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे याला खूप महत्व असते...
______________________

Who is Happy ???

A Crow Lived in the Forest and was absolutely satisfied in life.

But one day he saw a swan...
This swan is so white and I am so black...crow thought.

This swan must be the happiest bird in the world.

He expressed his thoughts to the swan.
"Actually," the swan replied,

"I was feeling that I was the happiest bird around until I saw a parrot, which has two colors.
I now think the parrot is the happiest bird in creation."

The crow then approached the parrot.
The parrot explained,
"I lived a very happy life—until I saw a peacock.
I have only two colors, but the peacock has multiple colors."

The crow then visited a peacock in the zoo and saw that hundreds of people had gathered to see him.

After the people had left,
The crow approached the Peacock..

Dear Peacock,
You are so beautiful.
Every day thousands of people come to see you.
When people see me,
they immediately shoo me away.
I think you are the happiest bird on the planet.

The peacock replied,
I always thought that I was the most beautiful and happy bird on the planet.
But because of my beauty,
I am entrapped in this zoo.

I have examined the zoo very carefully, and I have realized that the crow is the only bird not kept in a cage.

So for past few days I have been thinking that if I were a crow,
I could happily roam everywhere.

That's our problem too.

We make unnecessary comparison with others and become sad.

We don't value what God has  given us.
This all leads to the vicious cycle of unhappiness.

Value the things God has given us.

Learn the secret of being happy and discard the comparison which leads only to unhappines..
_______________________________

स्त्री निर्माण करताना परमेश्वराने पुरुषाला सांगितले की,
चांगली आणि समजुतदार स्त्री तुला जगाच्या प्रत्येक कोप-यात भेटेल..

त्यानंतर देवाने जग गोल बनविले..!

आता बसा शोधत कोपरा..
_____________________


परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री.

____________________

कोल्हापूरचा  दगडू.
रोज चिकन मटण खायची सवय...

पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली...जरा सेटल झाल्यावर दगडू
रोज मांसाहार करू लागला...

घमघमाट सर्व बिल्डिंगमध्ये पसरत होता, सगळे शेजारि आपापसात तक्रार करु लागले...

पण रांगड्या बहाद्दराच्या नादि लागणार कोण?

शेवटी गोगटे काकांनी जबाबदारी घेतली..

समजावल्यावर दगडू म्हणाला,
"काका मी रानावर वाढलेला, लहानपणापासून हेच खात आलोय, ती सवय कशी सुटेल?"

काका म्हणाले, "अरे बाळ, तू पूर्वी वेगळ्या संगतीत होतास, आता तु अस्सल विद्वानांमध्ये आला आहेस !! तुला कळतय का तू किती भाग्यवान आहेस ते?!!"

शब्दाने शब्द वाढला पण निष्कर्ष निघेना..

शेवटी काका म्हणाले, "ह्यावर एकच उपाय तू शाकाहारी बनले पाहिजेस"

तो म्हणाला, "हे कसे शक्य आहे?"

काकांनी थोडंसं पाणी घेतले, शांतपणे डोळे मिटले, दिर्घ श्वास घेऊन त्यांनी नमस्कार केला…


पुन्हा थोडे पाणी घेऊन ते दगडूवर शिंपडून ते म्हणाले, "तू धनगर म्हणून जन्माला आलास , धनगर म्हणूनच वाढलास, पण आता तू ब्राम्हण आहेस …!!"

भारावून गेलेला दगडू, काकांच्या पाया पडला...

काकांनी त्याला मनापासुन आशिर्वाद दिले आणि सोसायटीची एका त्रासापासुन सुटका झाल्याचा निश्वास सोडला…

संध्याकाळी जोशिंनी हळूच काकांना सांगीतले की त्यांनी दगडूला दूकानातून चिकन घेउन येताना पाहिले…

तावातावाने जोशी अन् गोगटे दगडूकडे आले…

तर खरेच स्वच्छ धुतलेलं चिकन ताटात ठेऊन पाठमोरा उभा असलेला दगडू त्यांना दिसला…

काका काहि बोलणार ईतक्यात…

……दगडूने हातात पाणी घेतलं आणि ताटावर शिंपडून दगडू म्हणाला, "तू कोंबडी म्हणून जन्माला आलीस , कोंबडी म्हणूनच वाढलीस…
……पण आता तू कोबी आहेस…!!!"

दगडू जोमात.. आणि काका कोमात..
__________________________



छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
                                             कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
धुळॆ जिल्हा
  1 तोरणमाळ
  2 आक्राणि महाल
  3 सोनगड

marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms,English comedy sms, hindi comedy sms, marathi comedy sms



Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...